-
गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या देशवासीयांना आर्थिक दिलासा मिळण्याची आशा यंदाच्या अर्थसंकल्पाकडून होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प २०२२-२३मध्ये करदात्यांना दिलासा देण्यासाठी कररचनेच सकारात्मक बदल करतील, अशी अपेक्षा देखील होती. मात्र, सामान्य करदात्यांची यासंदर्भात निराशा झाली असून कररचनेत कोणतेही बदल न क....
-
युवा जनमत न्युज नेटवर्क सातारा दि. 18(जिमाका) : सातारा डाक विभाग विविध मोहिमा आयोजित करुन केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयतनशील आहे. सातारा पोस्ट ऑफिसद्वारे आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे औचित्य साधून लहान मुलींचा सन्मान करण्यासाठी मुलींचे “सुकन्या समृध्दी खाते” उघडण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सातार....
-